ग्रहांच्या शुभ स्थितीमुळे अतिशय शुभ राजयोग तयार होत आहे. हा नवपंचम राजयोग आहे जो सुमारे 300 वर्षांनंतर तयार होणार आहे. या योगाने या चार राशींचे भाग्य उजळेल.
मेष-
रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात.नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल.प्रवासात लाभ होण्याची शक्यता आहे.उत्पन्नात वाढ होऊ शकते.तुमच्या कामाचे कौतुक होईल.कामात यश मिळेल.नोकरी व्यवसायासाठी वेळ शुभ आहे.
कर्क-
तुमच्या नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे.मान-सन्मानात वाढ होऊ शकते.वाहन खरेदी करू शकता.
आर्थिक स्थिती सुधारेल.वैवाहिक जीवन आनंदी राहील.कुटुंबियांसोबत वेळ घालवाल.व्यवहारातून लाभ होईल.
वृश्चिक-
उत्पन्न वाढल्याने पैशाशी संबंधित समस्या सुटू शकतात.जोडीदारासोबत वेळ घालवाल, त्यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहील.शिक्षण क्षेत्राशी निगडित लोकांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी नाही.या काळात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.आरोग्य चांगले राहील.
Kaal Sarp Dosh : काल सर्प दोष त्रास देतोय तर महाशिवरात्रीला ‘ही’ वस्तू दान केली पाहिजे
धनु-
तुम्हाला तुमच्या नोकरीत प्रगतीची संधी मिळेल.नवीन काम सुरू करू शकाल.व्यापाऱ्यांना फायदा होऊ शकतो.धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.धनलाभ होईल, त्यामुळे आर्थिक बाजू मजबूत होईल.शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी काळ शुभ म्हणता येईल.